
मुलचेरा /मारोती कोहरे
दिनांक २३जानेवारी २०२५ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.विवेकानंदपूर येथील नेताजी चौकात शेकडो विध्यार्थी आणी गावकरी यांच्या उपस्तिथीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन डी. डी. रॉय सर यांनी केला, तर डॉ आर. मंडल सर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.भारत स्वातंत्रच्या काळात सिहाचा वाटा घेतला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे लाभलेले मा. युद्धिसटीर बिस्वास माजी सभापती, psi खापे मॅडम, निखिल हलदार, मनोज कर्मकार, बिष्णू रॉय, बादल शहा, अपूर्व मुजुमदार, प्रकाश दत्ता,मृनाल मंडल, पु टू नंदी, मंतोष पाल, संतोष कर्मकार, समल सरकार, शंकर दास, नारायण सरकार,समर मंडल,निमाय शर्मा, आदी मान्यवर आणी गावकरी मंडळी उपस्थित होती.


